भारतीय रेल्वेत कॉन्स्टेबल पदासाठी भरती

railway police

भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या पुरुष उमेदवारांमधून ४४०३ आणि महिला उमेदवारांमधून ४२१६ अशा एकूण ८६१९ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे.

 

संपूर्ण जाहिरात हिंदी मध्ये पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/documents/NotificaitonNo-012018-Constable-Hindi.pdf

 

संपूर्ण जाहिरात इंग्रजी मध्ये पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/documents/NotificationNo-012018-Constable-English.pdf

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर जा :

http://constable.rpfonlinereg.org/

1 जुलै पासून रेल्वेच्या प्रवासात बदल

1) प्रतिक्षा यादी (वेटिंग लिस्ट) बंद होईल. रेल्वेच्या वतीने चालवलेल्या विशिष्ट रेल्वे मध्ये (प्रवासी) ग्राहकांना कन्फर्म तिकीट सुविधा उपलब्ध होईल.

2) 1 जुलै पासून तात्काळ तिकीट रद्द करण्यासाठी रक्कम ५० टक्के परत करण्यात येईल.

3) 1 जुलै पासून तात्काळ तिकीटचे नियम बदलले आहे. सकाळी १० ते ११ वाजे पर्यंत एसी कोच चे तिकीट बुकिंग केल्या जाईल. ११ ते १२ वाजे पर्यंत स्लीपर कोच ची बुकिंग केल्या जाईल.

4) 1 जुलै पासून राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये कागद विरहित तिकीटची सुविधा. मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये कागद तिकीट नाही तर आपल्या मोबाइल वर तिकीट पाठविले जाईल.

5) लवकरच रेल्वे मध्ये विविध भाषा मध्ये तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आता पर्यंत इंग्रजी व हिंदी या २ भाषे मध्येच ही सुविधा उपलब्ध आहे परंतु नवीन वेबसाईट मध्ये विविध भाषेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

6) नेहमी तिकीटासाठी वाद व भांडणे होतात त्यामुळे, १ जुलै पासून राजधानी आणि शताब्दी गाड्यांमध्ये डब्यांची संख्या वाढवल्या जाईल.

7) पर्यायी रेल्वे समायोजन प्रणाली सुविधा रेल्वेत सुरू होणार. तिकिटावर सवलत पाहिजे तर आधार अनिवार्य करण्यात आले आहे.

8) 1 जुलै पासून, राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या शैलीवर रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहे.

9) 1 जुलै पासून पूर्णपणे रेल्वे प्रीमियम गाड्या बंद होणार आहे.

10) 1 जुलै पासून, ट्रेनच्या तिकीट परताव्यात ५० टक्के प्रवासभाडे परत मिळेल. रेल्वे च्या एसी-२ वर १०० रुपए, एसी-३ वर ९० रुपए, स्लीपर वर ६० रुपए प्रति प्रवासी कापल्या जाईल.